दिनांक: २८ जून, २०१५
ललित मोदी प्रकरणात 'अनीतीने' वागणार्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे, 'निती' आयोगाच्या बैठकीला दिल्लीत उपस्थितच कशा राहू शकतात?
नीतिमत्तेला गहाण टाकलेल्या या बाईने कमीतकमी 'नीती' आयोगाचा तरी राजिनामा द्यावा की नाही? की नीती-अनीतीचा आता फरकच कळेनासा झालाय?
म्हणे पार्टी विथ डिफरंस! डोंबलं!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा