दिनांक: २९ मे, २०१५
'लोकप्रिय निर्णय मुद्दाम टाळले!' असे मोदीसाहेब जेव्हा म्हणतात तेव्हा हे ही लक्षात येते की, जनधन योजना, विमा योजना, सुकन्या योजना, अटल पेंशन योजना हे लोकप्रिय निर्णय नाहीत.
तसेच या विधानातून मोदींनी हे ही मान्य केले की 'अच्छे दिन' अजूनही आलेले नाहीत. शब्बाश! मोदीसाहेब! तेव्हढे तुमच्या फक्तांना सांगा बरे! फुकटची फुशारकी मारत बसतात. यँव केलं अन तँन केलं!
लोकप्रिय निर्णय मुद्दाम टाळले!
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/modi-gov/articleshow/47464550.cms via @maharashtratimes
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा