दिनांक: २० जुलै, २०१५
सुके बोंबिल घेऊन या. त्यांचे बिनकामाचे डोके किंवा एकदोन तुकडे तव्यावर जळेपर्यंत भाजा. त्याचा वास इतका येईल की संपूर्ण इमारतीत पसरेल. लोकांची सहनशक्ती वाढेल. तसेच ज्या डब्ब्यात बोंबिल ठेवाल त्याला ऊन देण्याच्या बहाण्याने रोज खिडकीत उघडे ठेवा. म्हणजे लोकांना त्या वासाची सवय लागेल.
काही दिवसांनी सर्वच शाकाहारी आणि गुजराती लोक तुमच्या हातापाया पडत येतील आणि म्हणतील तुम्ही 'मांसाहार करा पण बोंबिल आवरा!"
आणि हो कोणी भांडण करायला गुजरात्यांचा कळप आला की पटकन बोंबिल भाजायला विसरू नका. चिंगाट पळतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा